विवाहबाह्य संबंध आता गुन्हा नाही, कलम ४९७ रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा क्रांतिकारी निकाल

नवी दिल्ली : देशातील स्त्री-पुरुष यांच्या विवाहबाह्य संबंधातील कायद्यासंदर्भात भारतीय दंड विधान म्हणजे आयपीसी कलम ४९७ वर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं आज महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निकाल दिला आहे. पती हा पत्नीचा मालक नाही, महिलेचा सन्मान करणं महत्त्वाचं असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयानं मांडलं आहे.
भारतीय दंड विधान अर्थात आयपीसी कलम ४९७ हे महिलांच्या सन्मानाविरोधात आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांनी हे कलमच रद्द अरुण ऐतिहासिक निकाल दिला आहे. भारतीय संस्कृतीत आणि समाजात महिलांचं स्थान सर्वात अग्रणी आहे. महिला तसेच पुरुषांना समाजात समान अधिकार आहेत. त्यामुळे व्यभिचार हे घटस्फोटाचं कारण ठरू शकते, परंतु तो गुन्हा ठरू शकत नाही, असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं निकालात स्पष्ट केलं आहे.
Section 497 (Adultery) of the Indian Penal Code (IPC) is unconstitutional: Chief Justice of India, Dipak Misra pic.twitter.com/gRDrl3TpWy
— ANI (@ANI) September 27, 2018
Mere adultery can’t be a crime, unless it attracts the scope of Section 306 (abetment to suicide) of the IPC: CJI Dipak Misra reading verdict on the validity of Section 497 (Adultery) of the Indian Penal Code (IPC) pic.twitter.com/FNFyhQqNto
— ANI (@ANI) September 27, 2018
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं