'राज' सेना धावली, पोलीस भरती निवाऱ्या विना उपाशी झोपणाऱ्या मुला-मुलीच्या मदतीला

नवी मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात सध्या पोलीस भरती चालू आहे. परंतु एक विदारक चित्र मुंबई आणि नवी मुंबई परिसरात पाहावयास मिळत आहे आणि ते म्हणजे हीच दूर गावाकडून आलेली मुलं मुली शहरात कोणताच आधार नसल्याने उघड्यावरच रस्त्यावर उपाशी पोटी किंव्हा जास्त पैसे नसल्याने एखादा वडापाव खाऊन झोपत आहेत.
परंतु प्रवासादरम्यान हे चित्र बघताना अधिक त्रास तेंव्हा होतो जेंव्हा तरुण मुली अंधाऱ्या रात्री उघड्यावरच रस्त्यावर कोणतीही तक्रार न करता झोपी जातात. विशेष करून शहर मुलींसाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी किती भयानक आहेत ते वेगळं सांगायला नको. परंतु याच शहरातील पोलीस भरतीसाठी आलेल्या आणि उपाशी पोटी रस्त्यावर झोपणाऱ्या तरुण-तरुणींसाठी राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना धावून आली आहे.
नवी मुंबई मध्ये पोलीस भरतीसाठी दूर गावाकडून आलेल्या या तरुण – तरुणींच्या राहण्याची आणि जेवण्याची समस्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोफत आणि स्वखर्चाने केली आहे. अनेक तरुण तरुणी त्यासाठी राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्याचे आभार मानत आहेत. सरकार आमच्याकडे बघत नसलं तरी या शहरात आमच्या सारख्या गावाकडून आलेल्या गरीब मूला – मुलींकडे लक्ष देणारा राज ठाकरेंसारखा माणूस आमच्या सोबत आहे आहे याचा आम्हाला आनंद आहे अशी भावना ते व्यक्त करत आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं