राज्याची कायदा व सुव्यवस्था बिहारपेक्षा वाईट: उद्धव ठाकरे

अहमदनगर : अहमदनगरमधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण नगर जिल्ह्यात आणि राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिहारपेक्षा वाईट असल्याचा आरोप करत महाराष्ट्राला स्वतंत्र आणि पूर्णवेळ गृहमंत्री हवा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलीय.
शिवसेना पक्षप्रमुख सध्या अहमदनगरच्या दौऱ्यावर असून त्यांनी ज्या दोन कुटुंबीयावर संकट कोसळलेय त्यांची जबाबदारी ही शिवसेनेची आहे असं सांगितलं. हत्या झालेल्या शिवसैनिकांच्या कुटुंबीयांची उद्धव ठाकरे यांनी भेट घेऊन त्यांच सांत्वन केलं आहे. तसेच पत्रकारांशी बोलताना त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवरून फडणवीस सरकारवर सुद्धा निशाणा साधला.
तसेच हत्या करणारे आरोपी अजून मोकाट असून जलद गतीने खटला चालवावा तसेच खटला लढण्यासाठी विशेष सरकारी उज्ज्वल निकम यांची नियुक्त करावी अशी मागणी त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं