राजकारणातील सर्वात मोठं बंड महाराष्ट्रात होईल: शरद यादव

मुंबई : संपूर्ण देशभरात भाजपविरोधात सर्वच पक्षांमध्ये रोष वाढतच आहे. मुख्य म्हणजे महाराष्ट्रातील भाजपचा प्रमुख सहकारी पक्ष शिवसेना भाजपवर प्रचंड नाराज आहे त्यामुळे आगामी काळात राजकारणातील सर्वात मोठं बंड हे महाराष्ट्रात होईल असं सूचक विधान जेडीयूचे शरद यादव यांनी केलं आहे.
सध्या आरजेडीचे अध्यक्ष लालुप्रसाद यादव हे मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील एशियन हार्ट रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाले असल्याने त्यांची भेट घेण्यासाठी शरद यादव मुंबईमध्ये आले होते. तसेच त्यांनी रात्री उशिरा माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची सुद्धा भेट घेतली.
परंतु त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शरद यादव म्हणाले की, माझे राज्यातील ठाकरे कुटुंबियांशी चांगले आणि कौटुंबिक संबंध आहेत. परंतु त्यांच्या या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं