पावसामुळे पहिल्याच दिवशी आसाममध्ये भुस्खलन, २० जणांचा मृत्यू

गुवाहाटी, २ जून: आसाम राज्यात पावसामुळे झालेल्या भुस्खलनात २० जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी आसामच्या बराक घाटी प्रदेशातील ३ जिल्ह्यांत हे भुस्खलन झाले. यात २० जण ठार झाले असून अनेक जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.
Assam: 7 dead following a landslide in Lakhipur area of Cachar district, earlier today. More details awaited. pic.twitter.com/XUVFIl4kmL
— ANI (@ANI) June 2, 2020
डोंगराळ भागात हे भूस्खलन झालं असून गेल्या काही दिवसांपासून येथे पाऊस पडत होता. या भूस्खलनात कछार जिल्ह्यातील ७, हेलकांडीत ७ आणि करीमगंजमध्ये ६ अशा एकूण २० जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे बचाव पथकाला घटनास्थळावर पाठवण्यात आलं आहे. दरम्यान, देशात मान्सूनला सुरुवात होत असतानाच पूर्वोत्तर भारताला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे.
News English Summary: At least 20 people have been killed in a landslide caused by rains in Assam state. The landslide hit three districts in Assam’s Barak Valley region on Tuesday. Twenty people were killed and several others were injured.
News English Title: 20 dead landslide caused by rains in Assam state News latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं