महत्वाच्या बातम्या
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोविड लसीचा पहिला डोस घेतला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोविड लसीचा पहिला डोस घेतला. दरम्यान कोरोनाचा धोका वाढतो आहे, पात्र असल्याने सर्वांनी मनात शंका न ठेवता नागरिकांनी लस टोचून घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. कोरोना लसीकरण वेगाने वाढत आहे, तरी काही दिवसात काही ठिकाणी कडक लॉकडाऊन करावे लागेल, त्यामुळे काळजी घ्या, लॉकडाऊनबाबत येत्या एक दोन दिवसात निर्णय घेऊ असे देखील संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
अन्वय नाईक आत्महत्या | किरीट सोमय्यांचा जीव वर खाली का होतो? | आज्ञा नाईक संतापल्या
आमच्यावर हात टाकण्यात आला होता. तेव्हाच्या तपास अधिकाऱ्याला कोणाचा आदेश होता हेदेखील बाहेर काढावं. मी आणि आई मनाचं काही सांगत नाही आहोत. आम्ही संशय व्यक्त करत नसून सुसाईड नोटमध्ये नाव देण्यात आलं आहे. तपास अधिकाऱ्याला आमची चौकशी करण्याचा आदेश कोणी दिला होता? ज्यांना समस्या आहे त्यांनी चर्चेला बसावं.. चाय पे चर्चा होऊन जाऊ द्या,” असं आव्हान यावेळी आज्ञा नाईकने दिलं. तसंच किरीट सोमय्यांचा जीव वर खाली का होतो? असा सवाल विचारला. अक्षता नाईक आणि आज्ञा नाईक यांनी यावेळी महाराष्ट्र पोलिसांचा आपल्याला अभिमान असल्याचं सांगितलं. तसंच गरज लागल्यास मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ अशी माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई-महाराष्ट्र पोलिसांवर आमचा विश्वास | पोलिसांचं तोंड काळं झालं बोलणं फडणवीसांना शोभतं का
मनसुख हिरेन प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी ज्याप्रकारे विधानसभा हादरवून ठेवली तशीच भूमिका अन्वय नाईक प्रकरणात का घेतली नाही. अन्वय नाईक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही. फक्त अंतरिम जामीन मंजूर केला आहे. पण विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी निकाल दिल्याचे सांगून दिशाभूल केली, असा आरोप अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
तिथे फक्त संशय | अन्वय नाईक प्रकरणी सुसाईड नोटमध्ये आरोपींची नावं तरी भाजपवाले शांत होते
अन्वय नाईक यांची पत्नी आणि मुलीने गुरुवारी मुंबईत पत्रकारपरिषद घेऊन देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन भाजप सरकारवर गंभीर आरोप केले. या दोघींनी मनसुख हिरेन प्रकरणाचा दाखला देत भाजपला धारेवर धरले. एका व्यक्तीला दोन ते तीन दिवसांत न्याय मिळतो. फक्त संशयावरुन अधिकाऱ्याची बदली केली जाते. परंतु, आमच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला, सुसाईड नोटमध्ये आरोपींची नावे स्पष्टपणे आहेत. मग तेव्हा भारतीय जनता पक्षाने विधानसभा हादरवून का सोडली नाही, असा सवाल अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
आमच्यावर हात टाकणाऱ्या तपास अधिकाऱ्याला कोणाचा आदेश होता? - आज्ञा नाईक
मनसुख हिरेन प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी ज्याप्रकारे विधानसभा हादरवून ठेवली तशीच भूमिका अन्वय नाईक प्रकरणात का घेतली नाही. अन्वय नाईक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही. फक्त अंतरिम जामीन मंजूर केला आहे. पण विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी निकाल दिल्याचे सांगून दिशाभूल केली, असा आरोप अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
अन्वय नाईक प्रकरण | सुप्रीम कोर्टाने अंतिम निर्णय दिलेला नसताना फडणवीसांनी दिशाभूल केली
मनसुख हिरेन प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी ज्याप्रकारे विधानसभा हादरवून ठेवली तशीच भूमिका अन्वय नाईक प्रकरणात का घेतली नाही. अन्वय नाईक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही. फक्त अंतरिम जामीन मंजूर केला आहे. पण विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी निकाल दिल्याचे सांगून दिशाभूल केली, असा आरोप अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
काल अधिवेशन संपताच आज फडणवीस आणि चंद्रकांतदादा RSS मुख्यालयात | दरवाजाआड बैठक
अधिवेशनात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्या केंद्रस्थानी टीआरपी घोटाळा उघड करणारे सचिन वाझे केंद्रस्थानी असल्याचं पाहायला मिळालं आणि त्याला कारण ठरलं आहे हसमुख हिरेन मृत्यू प्रकरण. अधिवेशन कालच संपले आणि भाजप-आरएसएस’मध्ये बैठका सुरु झाल्याने सर्वकाही ठरवून झालं होतं का अशी चर्चा सुरु झाली आहे. कारण सामान्यांशी निगडित मुद्दे केवळ नावाला लावून धरण्यात आले तर सचिन वाझेंना विशेष लक्ष करून विषय उचलून धरण्यात आल्याचं पाहायला मिळालं.
4 वर्षांपूर्वी -
TRP घोटाळा आणि अन्वय नाईक आत्महत्या | सचिन वाझे त्याची गर्दन पकडतील म्हणून आदळआपट?
लोकांच्या जगण्या मरण्याचे अनेक प्रश्न सतावत आहेत. त्यावर विधिमंडळात चर्चा घडवून विरोधी पक्षनेत्यांनी सरकारला धारेवर धरले असते तर उत्तमच झाले असते, पण एका संशयास्पद मृत्यूचा धड तपास होऊ न देता आदळआपट करणे हे लोकशाहीचे विकृत रूप आहे.’ असे म्हणत शिवसेनेने अर्थसंकल्पीय अधिवेशनात झालेल्या गदारोळावरुन सामना अग्रलेखातून माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
नाणार प्रकल्पाचं आता कोणाला स्वागत करायचे असेल, तर ते करू शकतात - मुख्यमंत्री
राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा काल शेवटचा दिवस होता. या अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधा-यांमध्ये चांगलीच जुंपली. यात मनसुख हिरेन प्रकरण प्रचंड गाजले. यात क्राईम ब्रांच अधिकारी सचिन वाझे हे नाव प्रकर्षाने समोर आले. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना अनेक विषयांवर भाष्य केलं. त्याच दरम्यान त्यांनी कोकणातील नाणार रिफायनरीचा मुद्दा पुन्हा पुढे आल्याने त्यावर देखील भाष्य केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोकणातील चाकरमान्यांसाठी | गावी जाणाऱ्या नागरिकांना कोरोना टेस्ट करावी लागणार
राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने जिल्हा [प्रशासनांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. मागील वर्षी कोकणच्या दौऱ्याला मुकलेला कोकणी माणूस पुन्हा नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणी लोकांना प्रिय असलेला शिमग्याच्या उत्सव यावर्षी देखील येणार नाही अशी शक्यता आहे. कारण, होळीसाठी कोकणात येणाऱ्या चाकरमन्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. ही चाचणी नेगेटिव्ह आली तरच चाकरमन्यांना आपल्या गावात प्रवेश मिळेल.
4 वर्षांपूर्वी -
छत्रपति संभाजी महाराज बलिदान दिन | संभाजी राजेंबद्दलच्या 'या' गोष्टी माहिती आहेत?
११ मार्च रोजी हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी असते. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर तब्बल 9 वर्ष स्वराज्याचा कार्यभार सांभाळला. अनेक लढाय्या जिंकल्या. मात्र त्यांचे स्वराज्यप्रती असलेले प्रेम, निष्ठा आणि शौर्य हे त्यांच्या शेवटच्या दिवसातून अधिक ठळकपणे दिसून येते. शत्रुच्या तावडीत सापडल्यानंतर अनेक हालअपेष्टा होवूनही त्यांनी शरणागती पत्करली नाही. त्यांचे हे शौर्य अजरामर झाले. म्हणून त्यांच्या पुण्यतिथीचा दिवस बलिदान दिन म्हणूनही साजरा केला जातो.
4 वर्षांपूर्वी -
महाशिवरात्री | शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला 'महाशिवरात्री' असे म्हणतात
महादेव अर्थात शंकर भगवान रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात . शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला ‘महाशिवरात्री’ (Maha Shivratri) असे म्हणतात. माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. यंदा ही महाशिवरात्र 11 मार्च रोजी आली आहे. या दिवशी शंकराची पूजा करून, बेल अर्पण करुन आणि दुधाचा अभिषेक करुन त्याची पूजा करतात. यंदाही महाशिवरात्रीसाठी शिवभक्तांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
4 वर्षांपूर्वी -
TRP घोटाळा उघड करून त्यांनी माध्यमांचं हित जपलं | माध्यमांनी त्यांनाच लक्ष केलं - सविस्तर वृत्त
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर मिळालेल्या स्फोटकांचा स्कॉर्पिओ प्रकरणाशी सचिन वाझे यांचा काही संबंध आहे का असा प्रश्न उपस्थित होतं आहे. सध्या ठाकरे सरकारला लक्ष करण्यासाठी भाजप नेते कोणताच वापर कोणत्या थराला जाऊन करतील याची शाश्वती देता येणार नाही. कारण ठाकरे सरकारला नकारात्मक विषयावरून चर्चेत ठेवणं हाच भाजपाचा एकमात्र कार्यक्रम झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सचिन वाझे हे जणू ओसामा बिन लादेन असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय - मुख्यमंत्री
मला कल्पना आहे, काही गैरसोय होतेय. पण सध्याचे दिवस असे आहेत, गर्दी करु नये. गर्दी होऊ नये म्हणून मी विनंती केली, ती माध्यमांनी मानली धन्यवाद, गैरसोयीबद्दल दिलगिरी असं प्रथम मुख्यमंत्री म्हणाले. आज अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्ण झालं. हे अधिवेशन घेणे कोरोना काळात आव्हान होतं. मात्र ते घेतलं, सर्वांचे धन्यवाद असं मुख्यमंत्री म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
मुकेश अंबानींच्या घरावरील हेलिपॅडला मान्यता मिळावी म्हणून भाजपने हा कट रचला
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरावर हेलिपॅड आहे. पण त्याच्या वापरास परवानगी मिळत नाही तसेच शेतकरी आंदोलनामुळे मुकेश अंबानींच्या कंपन्यांचे शेअर्स बाजारात घसरत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यातून सहानुभूती मिळावी आणि सुरक्षेचे कारण पुढे करून हेलिपॅडलाही परवानगी मिळावी यासाठी भारतीय जनता पक्षानेच स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण घडवून आणले आहे,” असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना केला.
4 वर्षांपूर्वी -
विधानसभेत केवळ मुकेश अंबानी आणि सचिन वाझेंवर चर्चा होते | लोकहिताच्या प्रश्नांवर नाही
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी अप्रत्यक्षपणे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला. सरकारच्या चुका लक्षात आणणं हे विरोधकांचे काम आहे. आर. आर. पाटील पदावर असताना आमचं म्हणणं योग्य असेल तर संबंधितांवर त्वरित कारवाई करायचे, असा अप्रत्यक्ष टोला मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना लगावला आहे.ते आज मुंबईत त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना याविषयावर प्रतिक्रिया दिली.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | फडणवीसांचं विधान म्हणजे खोटे बोला पण रेटून बोला असा प्रकार - अशोक चव्हाण
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात राजकीय वाद सुरू झाल्याचे आज पाहायला मिळाले. भारतीय जनता पक्षाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात हक्कभंग आणण्याचा इशारा दिलेला आहे. आता यावर अशोक चव्हाणांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आरक्षण हे कोणाच्याही मालकीचे नाही आणि खोटे बोल पण रेटून बोला असे फडणवीसांचे आहे असे म्हणत अशोक चव्हाणांनी फडणवीसांना फटकारले आहे.
4 वर्षांपूर्वी -
३३ कोटी वृक्ष लागवडीची चौकशी लागताच | मुनगंटीवारांना आशा देवेंद्रजींच्या पुन्हा येण्याची
विद्यमान विरोधीपक्षनेते आणि तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने राज्यात राबविलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवडीची चौकशी विधिमंडळ सदस्यांच्या समितीमार्फत करण्यात येणार आहे. यासाठी आज सर्वपक्षीय 16 आमदारांची समिती जाहीर करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष राज्यमंत्री दत्तात्रय भरणे असणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मुनगंटीवार यांच्या अडचणीत वाढ | ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या चौकशीसाठी समिती जाहीर
विद्यमान विरोधीपक्षनेते आणि तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने राज्यात राबविलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवडीची चौकशी विधिमंडळ सदस्यांच्या समितीमार्फत करण्यात येणार आहे. यासाठी आज सर्वपक्षीय 16 आमदारांची समिती जाहीर करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष राज्यमंत्री दत्तात्रय भरणे असणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
गृहमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग दाखल | तर अशोक चव्हाणांविरुद्ध सुद्धा हक्कभंग आणणार
मनसुख हिरेन प्रकरणी आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्यांमध्ये गृहमंत्र्यांनी सचिन वझे यांना क्राइम ब्रांचमधून काढले जाणार असल्याची घोषणा केली. ते विधान परिषदेत बोलत होते. मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात विधिमंडळात भाजपने थेट एपीआय सचिन वझे यांचे नाव घेतले होते. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना गृहमंत्री म्हणाले, की सचिन वझे यांना बाजूला करावे अशी मागणी विरोधकांकडून झाली. त्या प्रकारचा निर्णय आम्ही घेतला. त्यांना क्राइम ब्रांचमधून बाहेर केले आहे. त्यांना इतर ठिकाणी पाठवले जाईल.
4 वर्षांपूर्वी