विदर्भ - मराठवाड्यात गारपिटीनं शेतकऱ्यांचं स्वप्न गोठलं : बळीराजा हतबल

मुंबई : विदर्भ – मराठवाड्याला तुफान गारपिटीचा तडाखा आणि अनेक जिल्ह्यांत उभं पीक गारपिटीन हिरावून घेतलं. निसर्गाच्या ह्या घाल्याने बळीराजा हतबल झाला आहे.
मराठवाड्यातील गारपिटीचा तडाखा सर्वाधिक जालना, परभणी आणि बीड या जिल्ह्यांना बसला असून, निसर्गाच्या या थैमानाने बळीराजा अक्षरशा हतबल होऊन रडकुंडीला आला आहे.
जागोजागी गारांचा ढीग पाहायला मिळत आहेत. जालनातील काही भागाला तर काश्मीरचे स्वरूप आल्याचे पाहावयाला दिसत आहे. पडणाऱ्या गारांचे आकार मोठे असल्याने उभी पिकं अक्षरशा झोपली आहेत आणि निसर्गाने शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. सरकारने ने पाहणी करण्याचे आदेश दिले असून सर्वाधिक नुकसान हे ज्वारी, गहू, द्राक्ष आणि हरभऱ्याचे झाल्याचे समजते आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं