पूर्वपदावर आलेली मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा कोलमडली

मुंबई : खडवलीजवळ रेल्वे रूळाला तडा गेल्याने ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अप आणि डाउन दोन्ही दिशेच्या गाड्या ३५ ते ४० मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे मुंबईला निघालेल्या चाकरमान्यांना आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, आज सकाळी ही बाब निदर्शनास आली.
त्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतल्याची माहिती आहे. हे काम पूर्ण झाले आहे, मात्र वाहतूक अद्याप पूर्वपदावर आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. तसेच काल डोंबिवली येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर आज पुन्हा सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांकडून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं