मुंबई वडाळ्यात दोस्ती पार्क येथे पावसाने रस्ता खचून वाहनांचे नुकसान

मुंबई : मुंबई शहरात काल पासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने अनेक नैसर्गिक धक्के बसायला सुरुवात झाली आहे. तसाच प्रकार वडाळ्यातील अँटॉप हिल येथे संरक्षक भिंत खचल्याने मोठं नुकसान झालं आहे.
आज पहाटे दोस्ती पार्क इमारती जवळील रस्ता पावसामुळे खचल्याने इमारतीची संरक्षक भिंत कोसळून या दुर्घटनेत ७ गाड्यांचे नुकसान झाल्याचे समजते. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नसले तरी स्थानिक नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
त्यामुळे या रस्त्याच्या दर्जाबाबतच स्थानिक लोक प्रश्न उपस्थित करून संताप व्यक्त करत आहेत. संपूर्ण रस्ताच खचल्याने गाड्यांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. तसेच संपूर्ण रस्त्याला मोठं मोठे खड्डे पडल्याचे स्पष्ट दिसत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं