महत्वाच्या बातम्या
-
मुंबई : नेहरूनगर - पोलिसांनी ज्या महाराष्ट्र सैनिकाला अटक केलं, त्यानेच पोलिसांची व्यथा मांडली
मुंबई : नेहरूनगर – पोलिसांनी ज्या महाराष्ट्र सैनिकाला अटक केलं, त्यानेच पोलिसांची व्यथा मांडली
6 वर्षांपूर्वी -
राज्यातील सरकारचा जन्मच मुळात अनैतिक संबंधांतून झाला आहे: उद्धव ठाकरे
भाजप-एनसीपीचे अनैतिक राजकीय संबंध खूप जुनेच असून राज्यातील सध्याच्या सरकारचा जन्मच मुळात अशा अनैतिक संबंधांतून झाला आहे. केवळ अहमदनगरमधील नव्या पॅटर्नमुळं फक्त मोठ्या प्रमाणावर उफाळून आले इतकेच,’ अशी उपहासात्मक टीका टीका ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
'थर्टी फर्स्ट'च्या पार्श्वभूमीवर मुंबईत कोट्यवधींचे ड्रग्जनिर्मिती रसायन हस्तगत
तरुणाईला जाळ्यात अडकविण्यासाठी आणि ड्रग्ज बनवण्यासाठी परदेशात छुप्या मार्गाने पाठवण्यात येणाऱ्या रसायनांचा प्रचंड मोठा साठा मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे. हा साठा तब्बल १०० किलो असून याची याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जवळपास १००० कोटीच्या घरात असल्याचा अंदाज पोलिस सूत्रांनी प्रसार माध्यमांना दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: सावधान! तुम्ही झोमॅटोवर ऑर्डर केलेलं खाद्य येतंय थेट म्हशीच्या तबेल्यातून
मागील काही दिवसांपूर्वी झोमॅटोवर ऑर्डर करण्यात आलेले खाद्य पदार्थ डिलेव्हरी बॉयने उष्टावून, मग ते ग्राहकाला घरपोच दिले होते. त्यानंतर झोमॅटोवर सर्वबाजूने टीका करण्यात आली होती. परंतु, आता झोमॅटोचा अजून एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्रानामाच्या टीमने ग्राहकाच्या माहितीवरून एक स्ट्रिंग ऑपरेशन केलं असता ते किळसवाण सत्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
6 वर्षांपूर्वी -
‘थर्टी फर्स्ट’ला नाईट-लाईफला परवानगी देण्याची आदित्य ठाकरेंची मागणी
येत्या थर्टी फर्स्टला आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई शहरातील सर्व ठिकाणं रात्रभर कायदेशीररित्या आणि अधिकृतपणे खुली ठेवावीत अशी लेखी मागणी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वार मागणी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेच्या चित्रपट सेनेचा अति उतावळेपणा प्रेक्षकांना ‘ठाकरे’ चित्रपटापासून दूर लोटेल?
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटाचा ट्रेलर काल प्रदर्शित झाला. परंतु, २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणारा हा सिनेमा आता शिवसेना चित्रपट सेनेच्या अतिउत्साही पदाधिकाऱ्यांमुळे प्रेक्षकांना दूर लोटण्याची शक्यता आहे. कारण बाळा लोकरे यांनी पोस्ट टाकली आहे की २५ जानेवारीला ‘ठाकरे’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे, त्या दिवशी इतर कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा नेमका प्रजासत्ताकदिनाच्या आदल्याच दिवशी प्रेक्षकांना मिळणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे सरकारला चोर बोलून स्वतःच्या मंत्र्यांना व पक्षालाही चोर बोलत आहेत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या नागपूर ‘तरुण भारत’मधून आरएसएसने उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. तुम्ही राजकारणात किती अपरिपक्व आहात याच पंढरपुरातील भाषणादरम्यान दर्शन झाल्याची जळजळीत टीका आरएसएसने त्याच्या मुखपत्रातून केली आहे. दोन दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी आयोध्येनंतर पंढरपुरात जाहीर सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक लक्ष केलं होतं.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंना वाटते की आपण काय करतो आहोत ते जनतेला कळत नाही: रा.स्व. संघ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या नागपूर ‘तरुण भारत’मधून आरएसएसने उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. तुम्ही राजकारणात किती अपरिपक्व आहात याच पंढरपुरातील भाषणादरम्यान दर्शन झाल्याची जळजळीत टीका आरएसएसने त्याच्या मुखपत्रातून केली आहे. दोन दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी आयोध्येनंतर पंढरपुरात जाहीर सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक लक्ष केलं होतं.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंच्या टीकेला योग्य वेळी उत्तर देणार: मुख्यमंत्री
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंढरपूर येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर बोचरी टीका केली होती. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रसार माध्यमांनी या टीकेला अनुसरून प्रश्न विचारला असता, उद्धव ठाकरेंच्या त्या टीकेला आम्ही योग्य वेळ आल्यावर योग्य पद्धतीने प्रतिउत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
ESIC इस्पितळ जळीत प्रकरण: मृतांच्या नातेवाईकांना मुरजी पटेल यांच्या हस्ते मदत सुपूर्द
काही दिवसांपूर्वी मुंबई अंधेरी पूर्व येथे असलेल्या इएसआयसी इस्पितळाला प्रचंड मोठी आग लागल्याने अनेकांनी जीव गमावला होता. त्यानंतर संबंधित विषयाला अनुसरून आणि त्याचे गांभीर्य लक्षात घेता सरकाकडून ताबडतोब मदत मिळावी अशी मागणी पुढे येत होती. दरम्यान, स्थानिक नगरसेवक मुरजी पटेल यांनी त्यांची राजकीय शक्ती पणाला लावत केंद्राकडून ताबडतोब मदत मिळण्यासाठी पाठपुरावा केली होता.
6 वर्षांपूर्वी -
हे काय सुरु आहे? मुंबई-ठाण्यात स्थानिक मराठी माणूस बेघर केला जातो आहे?
हे काय सुरु आहे? मुंबई-ठाण्यात स्थानिक मराठी माणूस बेघर केला जातो आहे. तर युपी-बिहारींना शिवसेनेकडून थेट बिल्डिंग’मध्ये फुकट घरांच्या चाव्या. उघड्या डोळ्याने मराठी माणूस हे केवळ पाहू शकतो, पण काही करू शकतो का?
6 वर्षांपूर्वी -
माहुल प्रकल्पबाधित; फडणवीसांनी समिती स्थापल्याने माहुलकर नाराज
मागील जवळपास ५५ दिवस आंदोलन करणाऱ्या माहुलकरांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली़ या. परंतु, या भेटीत प्रकल्पबाधितांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी एक समिती गठीत करण्याचे आदेश फडणवीसांनी प्रशासनाला दिले आहेत. परंतु, त्यामुळे आंदोलनकर्त्यांच्या मनात वेगळीच शंका निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक आंदोलकांना वाटतं आहे की, केवळ आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने वेळ मारून नेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला असावा असं त्यांचं म्हणणं आहे. तसेच काही दिवसांनी हि समिती अहवाल तयार करेल तोपर्यंत निवडणुकीची आचारसंहिता लागेल आणि अखेर हा विषय असाच रेंगाळत राहील असं त्यांचं मत आहे.
6 वर्षांपूर्वी -
शेतकरी कर्जमाफीसाठी भाजप-सेना सरकार आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही: SBI आर्थिक संशोधन विभाग
पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप सरकारला ग्रामीण भागातून मोठा फटका बसल्याचं समोर आलं. त्यामध्ये शेतकऱ्यांची नाराजी विशेष भोवळल्याचे सत्य समोर आल्यानंतर शेतकऱ्यांची नाराजी दूर न झाल्यास महाराष्ट्रातील विद्यमान भाजप-शिवसेना सरकारला फटका बसेल अशी, शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकांआधी कर्जमाफीद्वारे शेतकऱ्यांची मते मिळविण्याचा विचार विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या विचाराधीन असला तरी, त्यासाठी महाराष्ट्रातील भाजप – शिवसेना सरकार आर्थिकदृष्ट्या सक्षमच नाही असं समोर येते आहे.
6 वर्षांपूर्वी -
'शिवसेना चोर है' चे नारे! बेघर मराठी माणूस संतापला! - गोरेगाव
‘शिवसेना चोर है’ चे नारे! बेघर मराठी माणूस संतापला! – गोरेगाव
6 वर्षांपूर्वी -
मातोश्री-२ हे शिवसेना पक्षप्रमुखांचं नवं ८ मजली निवासस्थान लवकरच पूर्ण होणार?
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय लवकरच त्यांच्या ८ मजली नव्या मातोश्री २ या निवासस्थानी वास्तव्यास जाण्याची शक्यता आहे. कारण काही दिवसांपूर्वीच मुंबई महापालिकेने उद्धव ठाकरेंना भोगवटा प्रमाणपत्र म्हणजे NOC हस्तांतरीत केलं आहे. तर १२ ऑक्टोबरला हे भोगवटा प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आलं आहे. तसेच अग्निशमन दलाचं ना हरकत प्रमाणपत्र सुद्धा २८ सप्टेंबरलाच देण्यात आलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेसोबत युती केली तरी लोकसभा निवडणुकीत अपयश: भाजपचा अंतर्गत सर्वे
आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती केली तरी महाराष्ट्रात २०१४ प्रमाणे यश प्राप्त होणार नाही, असा अंदाज भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती झाली तरी युतीला ३० ते ३४ जागांवर समाधान मानावे लागेल, असे या सर्वेक्षणात पुढे आलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
संजय निरूपम हटाओ, मुंबई कॉंग्रेस नेत्यांची जोरदार मोहीम
आगामी निवडणुकीच्या तोंडावर राज्य काँग्रेसमध्ये सुद्धा घडामोडींना वेग आला आहे. मुंबई सर्व वरिष्ठ कॉंग्रेस नेत्यांनी महाराष्ट्र कॉंग्रेसचे केंद्रीय निरीक्षक मल्लिकार्जुन खरगे यांची आज भेट घेतली आहे.
6 वर्षांपूर्वी -
आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून सरकारकडून पिककर्ज वसुलीला स्थगिती
राज्यातील ग्रामीण भागात मोठा दुष्काळ असल्याने बळीराजा हैराण झाला आहे. त्यात गुरांना चारा सुद्धा मिळत नसल्याने अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. विरोधकांनी सुद्धा या मुद्यावरून राज्य सरकारला फैलावर घेतलं होतं.
6 वर्षांपूर्वी -
निवडणुकीआधी भाजप मंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांमार्फत पोलीस अधिकाऱ्यांच्या खुलेआम बदल्या?
सध्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असताना भाजपकडून मर्जीतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा लागण्याची शक्यता आहे. त्यातील पहिले उदाहरण म्हणजे जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांचं जे मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले समजले जातात. त्यांनी थेट मुंबईतील पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या रिक्त जागी कोणाला नियुक्त करावे, यासाठी गिरीश महाजनांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे प्रशस्ती पत्र पाठविण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
त्या सिनेमाचं उदाहरण देत म्हणाले, आमच्या उत्साही वाचाळवीरांच्या तोंडात कापडाचा गोळा भरण्याची गरज
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय जनता पक्षाच्या काही वाचाळवीर नेत्यांना डोस दिला आहे. प्रसार माध्यमांकडे पुढे पुढे करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी मुळात कमी बोलण्याची नितांत गरज आहे, असं विधान गडकरींनी केलं आहे. नितीन गडकरी एका मीडियाच्या कार्यक्रमात संबोधीत करत होते. दरम्यान, याचवेळी त्यांनी राफेल लढाऊ विमानांच्या डील प्रकरणी भारतीय जनता पक्षाकडून घेण्यात आलेल्या तब्बल ७० पत्रकार परिषदेवर नितीन गडकरी यांनी प्रथमच भाष्य केलं आहे.
6 वर्षांपूर्वी