महत्वाच्या बातम्या
-
मी काय नॉर्मल माणूस वाटलो काय तुम्हाला? | शिवसेना कोण, एखाद्या नेत्याचं नाव सांगा - नारायण राणे
देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माहिती नाही. कुणाला तरी विचारतात हिरक महोत्सव आहे काय? मी असतो तर कानाखाली चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्यदिनाची माहिती नसावी? किती चीड आणणारी गोष्ट आहे. बाजुला एखादा सेक्रेटरी ठेव आणी बोल म्हणावं. सरकार कोण चालवतंय ते कळतच नाही. ड्रायवरच नाही’, असे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
थेट मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची भाषा | शिवसैनिकांची भाजपच्या नाशिक कार्यालयावर दगडफेक
देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माहिती नाही. कुणाला तरी विचारतात हिरक महोत्सव आहे काय? मी असतो तर कानाखाली चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्यदिनाची माहिती नसावी? किती चीड आणणारी गोष्ट आहे. बाजुला एखादा सेक्रेटरी ठेव आणी बोल म्हणावं. सरकार कोण चालवतंय ते कळतच नाही. ड्रायवरच नाही’, असे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
केंद्रीय मंत्रीपदावर बसूनही नारायण राणेंची थेट मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची भाषा | भाजपविरोधात संताप
देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माहिती नाही. कुणाला तरी विचारतात हिरक महोत्सव आहे काय? मी असतो तर कानाखाली चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्यदिनाची माहिती नसावी? किती चीड आणणारी गोष्ट आहे. बाजुला एखादा सेक्रेटरी ठेव आणी बोल म्हणावं. सरकार कोण चालवतंय ते कळतच नाही. ड्रायवरच नाही’, असे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
दहीहंडी करणारच? | कोरोनालाही आंदोलन करुन घालवा ना | दहीहंडी समन्वय समितीचा कदमांना टोला
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही राज्यात दहीहंडी उत्सव साजरा होणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत राज्यातील गोविंदा पथकांसोबत झालेल्या बैठकीत सर्वसहमतीने यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी गोविंदा पथकांच्या प्रमुखांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी साजरी न करण्याचे आवाहन केले. यावेळी सर्वांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत दहीहंडी साजरी न करण्याचा निर्णय घेतला.
4 वर्षांपूर्वी -
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होमगार्ड महत्वाचे | तरी होमगार्ड डीजी परमबीर सिंग गायब?
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीसंदर्भात आरोप लावून देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे सध्या मोठ्या सुटीवर गेले असून अजुनही ते कामावर हजर न झाल्याने आता वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. या प्रकरणी ईडीकडून देशमुखांविरोधात फास आवळला जात असतानाच परमबीर सिंग यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरत आहे हे येथे उल्लेखनीय.
4 वर्षांपूर्वी -
सूचना | तुम्ही, मित्रांनी पोलीस भरतीसाठी अर्ज केलाय? | इथे पासवर्ड बदलून घ्यावेत असे आवाहन
पोलीस भरती पासवर्ड चेंज करा अगदी सोप्या पद्धतीने. पोलीस भरती २०१९ मधील विविध पदासाठी आवेदन केलेल्या उमेदवारांना एक सूचना महाराष्ट्र पोलीस यांचे अधिकृत संकेतस्थळ https://www.mahapolice.gov.in/ यावर देण्यात आलेली आहे. मित्रांनो एक शुद्धी पत्रक या ठिकाणी देण्यात आलेले आहे. उमेदवारांनी दिनांक २२ ऑगस्ट २०२१ पर्यंत त्यांचे पासवर्ड बदलून घ्यावेत असे आवाहन करण्यात आलेले आहे. पोलीस भरती २०१९ मधील विविध पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारासाठी प्रसिद्ध करण्यात आलेले शुद्धीपत्रक बघण्यासाठी येथे क्लिक करा किंवा पुढील लिंक कॉपी करून ब्राऊझरवर पेस्ट करा: https://www.mahapolice.gov.in/police-recruitment/
4 वर्षांपूर्वी -
'मोदी नामा'ची जादू उतरली | 2024 चा जय-पराजय हातचलाखीच्या प्रयोगावर ठरेल - शिवसेनेचे टीकास्त्र
2024 चे लक्ष्य वगैरे ठीक आहे, मोदी-शहांप्रमाणे हातचलाखीचे काही प्रयोग विरोधकांनाही करावेच लागतील. ‘मोदी नामा’ जादू उतरली आहे. त्यामुळे 2024 चा जय-पराजय हा हातचलाखीच्या खेळावरच ठरेल. त्याची तयारी, रंगीत तालीम करावी लागेल, नाहीतर जन आशीर्वादाच्या ‘जत्रा’ लोकांना गुंगीचा मंत्र देऊन पुढे निघतील, असा सल्ला शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून विरोधकांना दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
जनता पाहतेय, योग्य वेळी आशीर्वाद देईल | त्यांना खरंच काम करायचे असे तर लोकांसाठी कोविड लस द्यावी - महापौर
भारतीय जनता पक्षाच्या जन आर्शीवाद यात्रेवरुन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. ‘भारतीय जनता पक्षाची जन आशीर्वाद यात्रा ही फसवणुकीची यात्रा आहे. भारतीय जनता पक्ष काय करत आहे याची लोक साक्ष देत आहे. ते योग्य वेळी त्यांचा आर्शीवाद देतील, अशी टीका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी मोफत ‘मोदी’ एक्स्प्रेस | आ. नितेश राणेंची घोषणा
यंदा गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्यांसाठी ‘मोदी’ एक्स्प्रेस धावणार आहे. भारतीय जनता पक्षाचे कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी ही अधिकृत घोषणा केली आहे. आमदार नितेश राणेंनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. खास बात म्हणजे हा प्रवास मोफत असला तरी त्यासाठी आरक्षण असणं आवश्यक असणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकरांचा बंगला तोडण्यास सुरुवात
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांचा मुरूड मधील बंगला तोडण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे. CRZ नियमांचं उल्लंघन करून बांधकाम केल्याचा मिलिंद नार्वेकर यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे यासंदर्भात पाठपुरावा करून कारवाईची मागणी केली होती.
4 वर्षांपूर्वी -
म्हणे मराठी, हिंदू सण साजरे करायचे नाहीत? | पण मनसेकडून नारळी पौर्णिमा साजरी
करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. अशात रविवारी लॉकडाऊन असतानादेखील दादरमध्ये नारळी पौर्णिमेचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नियमानुसार सध्या सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना जमण्यास बंदी आहे. पण तरीदेखील मनसेच्या कार्यकर्त्यांनी नारळी पौर्णिमा साजरी करणारच असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आणि मनसे असा सामना आज पाहायला मिळेल.
4 वर्षांपूर्वी -
ITI Students | आयटीआय विद्यार्थ्यांना आता पंचतारांकीत हॉटेलमध्ये प्रशिक्षणासहित रोजगाराच्या संधी - नवाब मलिक
कोरोना संकटामुळे रोजीरोटीवर गदा आली असताना राज्य सरकारने मात्र आयटीआय विद्यार्थ्यांना पंचतारांकीत हॉटेलमध्ये प्रशिक्षणासहित रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. असे मलिक यांनी सांगितले. मुलुंड येथील शासकीय आयटीआय आणि पंचतारांकीत आयटीसी हॉटेल सोबत काल (शनिवार) राज्याचे कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. मुलुंड आयटीआय संस्थेच्याअंतर्गत डांबरी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ तसेच संगणक कार्यशाळेचे (आयटी लॅब) मंत्री मलिक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
मंत्रालयात जाताना गाडीच्या काचा काळ्या करा, अन्यथा गाडीत दिसल्यास मिटकरींना फोडणार - जगदीश खांडेकर
महाराष्ट्रातील जातीय द्वेषाला राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार असल्याचे वक्तव्य मनसे नेते राज ठाकरे यांनी केले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली. या टीकेवर मनसेनेही प्रत्युत्तर दिले. मनसेचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे विभागप्रमुख जगदीश खांडेकर यांनी मिटकरी यांना थेट धमकीच दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
तो म्हणजे जातीयवाद वाढवणं! | असाच राज साहेबांच्या बोलण्याचा अर्थ निघतोय.. - रोहित पवार
राज्यातील जातीय द्वेषाला राष्ट्रवादीच जबाबदार असल्याचं विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. त्यामुळे एकच गदारोळ निर्माण झाला आहे. राज यांच्या या विधानाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पहिल्यांदाच प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच राज ठाकरे यांच्या म्हणण्याचं अर्थ आमदार रोहित पवार यांनी सांगितले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Parambir Singh | परमबीर सिंग यांच्याविरोधात चौथा गुन्हा दाखल | व्यापाऱ्याकडून ९ लाख खंडणी आणि महागडे फोन
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात आता आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात एका व्यापाऱ्यानं वसूलीसंदर्भात तक्रार दाखल केली आहे. शुक्रवारी रात्री या गुन्ह्याची नोंद झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
१२ आमदारांच्या नियुक्त्या | राज्यपालांकडून चर्चेचं निमंत्रण | वादाचा गुंता सुटणार?
१२ आमदारांच्या निर्णयावरून शिवसेना आणि राज्यपालांमध्ये चांगलंच राजकारण पेटलं आहे. पण हा वाद आता निकाली निघण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याविषयी चर्चेचं निमंत्रण दिलं आहे. मुंबई हायकोर्टाच्या महत्त्वाच्या निर्णयानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना चर्चेचं निमंत्रण दिल्याची चर्चा आहे.
4 वर्षांपूर्वी -
संजीवनी काळे वडिलांसह कृष्णकुंजवर | तर राज ठाकरे पुण्यात | भेट नेमकी कोणाशी?
घरगुती हिंसाचार व जातीवाचक शेरेबाजीचा आरोप असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या अटकेसाठी त्यांच्या पत्नीने मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे धाव घेतली आहे. संजीवनी काळे यांच्या खळबळजनक आरोपांनंतर गजानन काळे फरार झाले होते. गेल्या दहा दिवसांपासून नवी मुंबई पोलिसांची दहा पथके गजानन काळे यांचा शोध घेत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
अपयशी नेत्याला उत्तर देणे म्हणजे घाणीवर दगड फेकून अंगावर घाण उडवून घेण्यासारखे - आ. अमोल मिटकरी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच राज्यात जातीपातींमध्ये द्वेष वाढल्याचा पुनरुच्चार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केलाय. साधारणपणे आपण 99 साल पाहिलं तर त्यापूर्वी महाराष्ट्रात जातीपाती होत्याच. पण 99 नंतर जातीपातींमध्ये द्वेष वाढला, हे माझं वाक्य होतं. राष्ट्रवादीच्या निर्माणानंतर तो वाढला असं मी म्हणालो होतो, असं राज ठाकरे म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
Bank Job Alert | दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेत 100 लिपिक पदांसाठी भरती | पगार २५ हजार
अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. भरती. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 100 जूनियर लिपिक पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार एडीसीसीबीएल भरती 2021 साठी 04 सप्टेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
राहुल गांधी म्हणजे देवासाठी सोडलेला वळू किंवा सांड | दानवेंनी विखारी टीका
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची जनआशीर्वाद यात्रा आज बदनापुरात पोहोचली. त्यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर विखारी टीका केलीय. दानवे यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख देवासाठी सोडलेला वळू किंवा सांड असा केला आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष आता पेटण्याची चिन्ह आहेत. दरम्यान, दानवे यांनी राहुल गांधींवर केलेल्या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी