महाराष्ट्र सरकारकडून ‘दुष्काळसदृश’ परिस्थितीची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील तब्बल १८० तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती असल्याची प्राथमिक घोषणा करण्यात आली आहे. राज्य मंत्रीमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळाबाबत अधिकृत घोषणा केली आहे.
महाराष्ट्रातील १८० तालुक्यात दुष्काळी उपाययोजना करण्यास सरकार कडून सुरुवात होणार असून लवकरच केंद्राचं पथक सुद्धा येणार असल्याचे फडणवीसांनी प्रसार माध्यमांना सांगितले. तसेच टँकर, चारा, वीज, विद्यार्थ्यांना शिक्षण व यांसह एकूण ८ उपाययोजना लागू करण्यात येतील. केंद्रीय पथक दुष्काळसदृश परिस्थितीची संपूर्ण पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रात येणार असून, त्यानंतर मदतीची अधिकृत घोषणा करण्यात येईल, असे फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं