रोज नवे आकडे देणारे मुख्यमंत्री रतन खात्रीकडे कामाला होते का ? राज ठाकरे

सातारा : राज्यातील जनतेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोज नवनवीन आकडे सांगत असतात त्यामुळे ते आधी रतन खत्रीकडे कडे कामाला होते की काय असा उपरोधिक टोला राज ठाकरे यांनी लगावला. सातारा येथे आयोजित कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
सातारा पदाधिकारी मेळाव्यात विरोधकांवर जोरदार फटकेबाजी करताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना ही आपल्या खास ठाकरे शैलीत लक्ष्य केलं. पदाधिकारी मेळाव्याला संबोधित करताना नरेंद्र मोदींची खिल्ली उडवताना म्हणाले की, नरेंद्र मोदींचा हा शेवटचा बजेट आहे आणि तेवढ्या वेळातच आपण आपला हिशोब आटोपून घेऊ असा टोला ही त्यांनी लगावला.
सध्याच्या जातीय वातावरणाबद्दल बोलताना ते म्हणाले की, केवळ निवडणूक जिंकण्यासाठी शाहू, फुले आणि आंबेडकरांची नाव घेतलं जात आणि ह्या असल्या पुढाऱ्यांनीच सगळा महाराष्ट्र जातीपातीत अडकवून सगळं वाटोळं केलं आहे असं ते म्हणाले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं