उद्धव ठाकरेंनीच वनगा परिवारास तोडल, ते पाप त्यांचं : मुख्यमंत्री

जव्हार : भाजपकडून श्रीनिवास वनगाला लोकसभेची उमेदवारी देण्याच निश्चित झाले होत. त्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी श्रीनिवास वनगाला पाठिंबा देण्याचं मान्य केलं होत. परंतु नंतर त्यांनी वनगा परिवार तोडण्याचे पाप केलं आणि त्यांना भाजप विरुद्ध उमेदवारी सुद्धा दिली. त्यामुळे त्याचे फळ शिवसेनेला भोगावेच लागेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना त्यांनी कधीच कुणाच्या पाठीत वार केला नाही. परंतु शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या काळात मात्र हे काम जोरात सुरु आहे. शिवसेना केवळ वनगा कुटुंबियांच्या अश्रुंचे भांडवल करत आहे असं मुख्यमंत्री शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हणाले.
शिवसेनेकडून श्रीनिवास वनगांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप मुखमंत्र्यांनी केला आहे. शिवसेनेने केलेला हा प्रकार म्हणजे दिवंगत चिंतामण वनगांनी आदिवासींच्या कल्याणासाठी जो आयुष्यभर संघर्ष केला त्याचा अवमान करणारा आहे असं मुख्यमंत्री प्रचारादरम्यान म्हणाले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं