जनता जागीच आहे, शिवसेनेची २०१४ मधील महागाईवरील जाहिरात व्हायरल

मुंबई : आज महागाई विरोधात विरोधकांनी भारत बंद’ची हाक दिली आहे. भर सणासुदीच्या दिवसात सामान्य लोकं महागाईने होरपळून निघाले आहेत. त्यात शिवसेना एका बाजूला सत्तेत सामील होऊन केवळ भाजपवर टीका करण्यात व्यस्त आहे. भाजपने देशवासियांना दिलेली आश्वासन पूर्ण केली नाहीत आणि भाजप म्हणजे केवळ जाहिरातबाजीचे सरकार अशी टीका करण्यात व्यस्त आहे.
आज भारत बंद’वरुन शिवसेनेने विरोधकांवर टीका करताना ‘महागाईच्या विषयावर जनता जागीच आहे, ती २०१९ ला भाजपची लंका दहन करेल’ असं विधान केलं आहे. परंतु शिवसनेच्या या विधानाचा म्हणजे ”महागाईच्या विषयावर जनता जागीच आहे’ मथळ्याचा समाज माध्यमांवर समाचार घेतला जात असून, शिवसेनेने सुद्धा लोकांना २०१४ च्या निवडणुकीत महागाई या विषयावर जाहिरातबाजी करून ‘सत्ता बदल झालाच पाहिजे’ असं मार्केटिंग केलं होत. आज तीच शिवसेना केवळ भाजपाला जाहिरातबाजीचे सरकार म्हणून ओरडत असली तरी, त्यांनी सुद्धा निवणुकीपूर्वी जनतेला भाजप’सारखीच आश्वासन देऊन जाहिरातबाजी केली होती, याची आठवण समाज माध्यमं करून देत आहेत.
काय जाहिरातबाजी केली होती शिवसेनेने महागाईवरून निवडणुकीपूर्वी ?
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं