नॉटिंगहॅम कसोटीवर भारत सुस्थितीत, इंग्लंडपुढे ५२१ धावांचं आवाहन

नॉटिंगहॅम : विराट कोहलीच्या शतकी खेळीने आणि चेतेश्वर पुजारा तसेच हार्दिक पांड्याच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर दुसरा डाव भारताने ३५२ धावांवर घोषित केला. भारतीय टीम सध्या सुस्थितीत असून विजयाची अशा आहे.
ट्रेंट ब्रिजचा रेकॉर्ड असा आहे की अजून पर्यंत कोणत्याही संघाने ३०० पेक्षा अधिक धावांच लक्ष पूर्ण केलेलं नाही. त्यामुळे भारताला विजयाची अशा असून इंग्लंडपुढे ३५२ धावांचे आवाहन ठेवल्याने ते पार कारण इंग्लंड टीम साठी सोपं नसल्याचं दिसत आहे.
तरी होमग्राउंड असल्याने इंग्लंड कडवी झुंज देऊ शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली असली तरी गोलंदाज नेमकं काय करतात ते पाहावं लागेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं