Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
जेवणाचे बुरे दिन! सामान्यांच्या ताटातील भाकरी महागली
सध्या महागाईने हैराण झालेल्या सामान्य माणसाच्या ताटातील भाकरी सुद्धा महागली आहे. उत्पादनात घट झाल्याने मुंबईत ज्वारी आणि बाजरीचे दर दाम दुप्पट झाले आहेत. तसेच खानावळीत सुद्धा तयार भाकरीच्या दरात जवळपास ४ ते ५ रुपयांची वाढ झाल्याने मुंबईकरांच्या खिशाला भगदाड पडणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
कंत्राटी महाभरतीमुळे भाजप-शिवसेना बेरोजगारांना भविष्यात महा-बेरोजगारीकडे ढकलतील? सविस्तर
महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना सरकार आगामी निवडणुकीच्या तोंडावर कंत्राटी महाभरतीचा खेळ करत आहे खरा, परंतु कंत्राटी नोकरी प्राप्त करणारे हेच उमेदवार भविष्यात बेरोजगार महाबेरोजगार ठरण्याची शक्यता अभ्यासाअंती समोर येते आहे. कारण विविध विभागांतील आणि क्षेत्रीय कार्यालयांतील रिक्त जागांपैकी ७० टक्के पदे बाहेरील यंत्रणेमार्फत आणि कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
हिंदी भाषिक राज्यांतील निकालाने भाजप-सेनेच्या मुंबई व आसपासच्या उत्तर-भारतीय राजकारणाला सुरुंग?
कालच ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यात तेलंगणात तिथला स्थानिक पक्ष टीआरएस’ने बाजी मारली, तर मिझोरामची सत्ता काँग्रेसने गमावली असली तरी तिथे सत्ता ‘मिझो नॅशनल फ्रंट’ या स्थानिक पक्षाकडे गेली आहे. तेलंगणा आणि मिझोराम या दोन राज्यामध्ये भाजपच्या पुरता फज्जा उडाला असून भाजपचं या दोन राज्यांमधील अस्तित्व नगण्य झाले आहे. परंतु, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तीन हिंदी भाषिक राज्यांमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करेल हे निश्चित आहे.
6 वर्षांपूर्वी -
मराठवाडा: भाजप-शिवसेनेच्या राजवटीत ११ महिन्यात ८५५ शेतक-यांच्या आत्महत्या
सध्या दुष्काळाने हैराण झालेल्या मराठवाड्यातून एक धक्कादायक बातमी समोर आले आहे. भाजप-शिवसेना सरकारच्या राजवटीत मराठवाड्यातील बळीराजाचे आत्महत्याचे सत्र मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याचे निदर्शनास येते आहे. कारण, पावसाच्या अभावामुळे घेतलेल्या पिकांचे होणारे नुकसान तसेच अंगावरील वाढता कर्जाचा बोजा, तसेच मोठ्या दुष्काळामुळे सततची नापाकी आणि त्यात प्रपंचाची चिंता, अशा दयनीय अवस्थेत अडकलेल्या बळीराजासमोर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे समोर येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवरायांचा अवमान करणारा छिंदम विजयी, मतदाराच्या या वृत्तीमुळेच राजकारणी उन्मत्त होतात?
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरलेल्या श्रीपाद छिंदमवर सर्वबाजूने टीका झाली होती. परंतु, असं असताना अहमदनगरच्या जनतेने मात्र त्याला भरघोस मतांनी निवडून दिले आहे. अहमदनगरच्या महापालिका निवडणुकीत श्रीपाद छिंदम तडीपार असताना सुद्धा वॉर्ड क्रमांक ९ मधून तब्बल २००० पेक्षा अधिक मताधिक्याने आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
आढावा विधानसभेचा: अंधेरी पूर्व मध्ये 'काटे की टक्कर', भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत मुरजी पटेल यांचं पारडं जड
सध्या अंधेरी पूर्वेचा हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या खात्यात आहे. शिवसेनेचे रमेश लटके हे येथील विद्यमान आमदार आहेत. परंतु आगामी निवडणूक मात्र त्यांच्यासाठी जड असल्याचे एकूण चित्र आहे. या मतदारसंघात मराठी, उत्तर भारतीय, मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाचा सारखाच प्रभाव
6 वर्षांपूर्वी
असल्याने हा मतदार संघ काहीसा मिश्र म्हणून परिचित आहे. कोणत्याही एकाच समाजाच्या मतांवर येथे निवडून येणे जवळपास अशक्य आहे. या मतदारसंघात यंदाची विधानसभा लढाई खूपच आकर्षणाचं केंद्र ठरणार आहे. -
शेतकऱ्यांनो! चारा नसेल तर जनावरे पाहुण्यांकडे नेवून बांधा : मंत्री राम शिंदे
जर तुमच्याकडे जनावरांसाठी चारा नसेल तर तुमची जनावरे पाहुण्यांकडे जाऊन बांधा, असा विचित्र सल्ला राज्याचे जलसंधारण मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी स्थानिक शेतकऱ्यांना दिला आहे. त्यांच्यावर समाज माध्यमांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. राम शिंदेंचा तो व्हिडिओ सुद्धा समाज माध्यमांवर खूप व्हायरल होताना दिसत आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी उमटली आहे.
6 वर्षांपूर्वी -
महागाईत भाजप-शिवसेना सरकारची भेट, मुंबईत घर खरेदी अजून महागणार
मुंबईकरांना घर खरेदी करणे अजून आवाक्याबाहेर जाणार आहे. कारण भाजप-शिवसेना युती सरकारने स्टॅम्प डय़ुटीत १ टक्का वाढ केली असून तसे विधेयक विधानसभेत काल अधिकृतपणे मंजूर केले आहे. दरम्यान, अधिवेशनात मुंबई महानगरपालिका अधिनियम सुधारणा विधेयक सुद्धा कोणतीही चर्चा न करता गोंधळातच मंजूर झाले असे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
जनसागर: मनसेच्या महामोर्चानें विरोधकांना धडकी
जनसागर: मनसेच्या महामोर्चानें विरोधकांना धडकी
7 वर्षांपूर्वी -
आज महाराष्ट्र सरकारकडून ‘दुष्काळसदृश’ परिस्थितीची घोषणा झाली - जाहिरातबाज २०१४
आज महाराष्ट्र सरकारकडून ‘दुष्काळसदृश’ परिस्थितीची घोषणा झाली. वास्तविक सर्वच ग्रामीण महाराष्ट्र भयानक दुष्काळाला सामोरे जाईल अशी परिस्थिती आहे. परंतु याच काँग्रेस – राष्ट्रवादीचे वाभाडे कडून सत्तेत आलेल्या भाजप आणि शिवसेनेने सामान्यांना अशी जाहिरातबाजीने आश्वासन दिली होती.
7 वर्षांपूर्वी -
महापालिकेच्या आरोग्य खात्याचे गुजरातीमधून प्रशिक्षण
महापालिकेच्या आरोग्य खात्याचे गुजरातीमधून प्रशिक्षण
7 वर्षांपूर्वी