Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Ketaki Chitale | पोलिसांना पत्र पाठवून एखाद्यावर कोणती कलमं लावावी असं सांगता येतं? होय केतकीने तो प्रकार केला आहे
Ketaki Chitale | जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी चित्रपट बघायला आलेल्या प्रेक्षकाला मारहाणही केली होती. यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे यांच्यासह एकूण 12 जणांना अटक करण्यात आली. जितेंद्र आव्हाड यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यामध्ये आंदोलन केलं.
3 वर्षांपूर्वी -
कॉमेडीयन झाले आता केतकी चितळेच्या पोस्टने पुन्हा वाद
अग्रिमा जोशुआनंदेखील कॉमेडी करताना शिवाजी महाराजांवर विनोद केले. याविषयी नेटिझन्सनी संताप व्यक्त केला. अग्रिमा जोशुआने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या असून तिच्यावर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी सोशल मीडियात सुरु झाली. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अग्रिमा जोशुआ काम करत असलेल्या स्टुडिओची तोडफोड केली. यानंतर तिने लेखी माफीनामा सादर केल्याचे सांगण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी