Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Unlock 5 | 50 टक्के शिक्षकांच्या उपस्थितीत शाळा सुरू.....पण
उपनगरीय लोकल सेवा आणि मुंबई मट्रो सेवा पूर्ववत कधी सुरू होणार याची लाखो प्रवाशांना प्रतीक्षा असतानाच राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन अंतर्गत खूप मोठा निर्णय आज घेतला आहे. मुंबईतील मेट्रोसेवेला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
Unlock 5 | राज्यात ग्रंथालये आणि मुंबईतील मेट्रो सेवा टप्प्याटप्प्याने सुरू होणार
उपनगरीय लोकल सेवा आणि मुंबई मट्रो सेवा पूर्ववत कधी सुरू होणार याची लाखो प्रवाशांना प्रतीक्षा असतानाच राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन अंतर्गत खूप मोठा निर्णय आज घेतला आहे. मुंबईतील मेट्रोसेवेला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
Unlock 5 | रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची माहिती
राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत.ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात सुट्या सिगारेट आणि विडी विक्रीवर बंदी
राज्यात सिगारेट आणि विडीच्या सुट्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. आरोग्य विभागाने यासंदर्भातील आदेश लागू केले आहेत. त्यानुसार सिगारेट आणि विडीच्या सुट्या विक्रीवर तात्काळ बंदी घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता टपरी किंवा अन्य कोणत्याही दुकानात विडी किंवा सिगारेट सुटी विकता येणार नाही. विडी आणि सिगारेटचे संपूर्ण पाकिट विकणे बंधनकारक राहणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्य पोलिस दलात १५,५९१ कोरोना बाधित | आजपर्यंत १५८ पोलिसांचा मृत्यू
देशात करोनाचा शिरकाव सर्वात आधी केरळमध्ये झाला. केरळमध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. मात्र याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. सुरूवातीच्या काही दिवसांनंतर राज्यात करोनाचा उद्रेक झाला. त्यामुळे रुग्णसंख्या प्रचंड वेगानं वाढत गेली. सध्या देशातील एकूण रुग्णांपैकी एक चतुर्थांश रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. म्हणजेच देशात आढळून आलेल्या चार रुग्णांपैकी एक महाराष्ट्रातील आहे. काळजी वाढवणारी गोष्ट देशात आतापर्यंत ६६ हजार रुग्णांचा मृत्यू झाला असून, यातील २५ हजाराच्या जवळपास रुग्ण महाराष्ट्रातील आहेत.
5 वर्षांपूर्वी -
नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची मुंबईत बदली
कडक शिस्तीचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम मुंढेंची बदली करण्यात आली आहे. नागपूरच्या महापालिका आयुक्तपदावर असणाऱ्या तुकाराम मुंढेंची बदली मुंबईत करण्यात आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढेंना दोन दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली आहे. असं असताना तातडीने त्यांची बदली करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
येत्या 7 आणि 8 सप्टेंबरला राज्य विधिमंडळाचं अधिवेशन मुंबईत
महाराष्ट्रात विधिमंडळ अधिवेशन कधी होणार याचा निर्णय शेवटी झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांना एकत्र बोलवून सत्र घ्यायचं की नाही, यावर चर्चा सुरू होती. पण शेवटी आता फक्त दोन दिवसांचं विधिमंडळाचं अधिवेशन घ्यायचा निर्णय झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
महिला सर्वत्र असुरक्षित, त्या बलात्काऱ्याला कोणतेही वैद्यकीय उपचार मिळू नयेत - शालिनी ठाकरे
नवी मुंबईत कोरोनानं थैमान घातलं असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्वारंटाइन सेंटरमध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णावर अतिप्रसंग करण्यात आला होता. पनवेलमधील नवी मुंबई महानगरपालिकेच्या एका क्वारंटाइन सेंटरमध्ये गुरुवारी रात्री हा मानवतेला काळिमा फासणारा प्रकार घडला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
ऑनलाईन शिक्षणातून काहीच समजत नसल्याच्या नैराश्यातून तरुणीची आत्महत्या
कोल्हापूरमध्ये बी फार्मसीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ऐश्वर्या पाटील असं आत्महत्या केलेल्या 20 वर्षीय विद्यार्थिनीचं नाव असून ती कोल्हापूर जिल्ह्यातील वाशी येथील रहिवाशी आहे.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊनमध्ये मराठी गृहिणींनी सुरु केला ढोकला उद्योग, मिळतंय यश, त्यांना प्रोत्साहित करा
ग्रामीण भागात रोजगाराच्या कमी संधी यातून बहुतांश महिलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी असते. त्यामुळे दुसरे कुठले काम सुरू करायचे म्हटले तरी या पर्यायाचा फारसा विचार करता येत नाही. शिवाय मुलांच्या जबाबदारीचा गाडा या महिला एकट्याने रेटत असतात. ग्रामीण भागात ९०% महिलांचे रोजीरोटी कमावण्याचे माध्यम हे शेतमजुरी, घरगुती गोळ्या-चॉकलेटचे दुकान, भाजीपाला विक्री, बिगारी काम किंवा मनरेगा रोजगार हमी योजनेत जर कधी काम मिळाले तर हे असते.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात कोरोना झपाट्याने वाढत असताना परप्रांतीय मजुर मोठ्या संख्येने परतू लागले
लॉकडाऊनच्या काळात आपल्या राज्याकडे परतलेल्या मजुरांनी पुन्हा महाराष्ट्रात यायला सुरुवात केली आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर अनेक उद्योग व्यवसाय सुरू झाले आहे. त्यामुळे बिहार, उत्तर प्रदेशातील परप्रांतीय मजुरांनी पुन्हा रोजगाराच्या निमित्ताने महाराष्ट्रात कूच केली आहे. त्यामुळे अनेक विशेष गाड्यांचे बुकींग काही दिवसांपासून फूल झाले आहे. यामध्ये मुंबई, पुण्यात परतणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
5 वर्षांपूर्वी -
रुग्णांची लूट थांबविण्यासाठी सरकार खाजगी रुग्णवाहिका ताब्यात घेणार
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याचा तक्रारी येत होत्या. केवळ रुग्णालयात नेण्यासाठी वाहन उपलब्ध नसल्याने कित्येक तास रुग्णांना ताटकळत राहावं लागत होतं. आता यावर उपाय म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने सगळ्या खासगी रुग्णवाहिका ताब्यात घ्यायचा निर्णय घेतला आहे. आता रुग्णवाहिकांचा दर सरकार ठरवणार आहे. याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे आदेश (GR) काढण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
संजय कुमार राज्याचे नवे मुख्य सचिव, तर अजोय मेहता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार
सध्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे 30 जून रोजी सेवानिवृत्त होत असून 1 जुलैपासून ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. यासाठी त्यांना मुख्यमंत्री सचिवालयात 603 क्रमांकाचे दालन व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
सरकारी नियम पायदळी, कोविड टेस्टची किंमत २५०० होऊनही लॅब्सकडून ४ हजाराची आकारणी
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यानुसार खासगी लॅब्सना कोरोना चाचणीसाठी जास्तीत जास्त २२०० रुपयेच आकारता येतील. यापूर्वी कोरोनाच्या टेस्टसाठी साधारण ४४०० रुपये आकारले जात होते. खासगी लॅब्समध्ये यावर इतर कर लागून कोरोना टेस्टची किंमत बरीच जास्त होती.
5 वर्षांपूर्वी -
BA, B.Sc आणि B.Com परीक्षा होणार नाहीत, उदय सामंत यांची माहिती
बीए, बीएएसस्सी आणि बीकॉमच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार नाहीत. तसंच अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा होणार नाहीत अशी घोषणा आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. एटीकेटी संदर्भात येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे. अत्यंत महत्त्वाचा असा हा निर्णय घेण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
चिनी कंपनीची महाराष्ट्रात ७६०० कोटींची गुंतवणूक
लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेला तणाव आता शिगेला पोहोचला आहे. भारतीय लष्कराने माहिती दिली की, गालवान खोऱ्या जवळ चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत कमांडिंग ऑफिसरसह 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. या संघर्षात चीनचं ही मोठं नुकसान झालं आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.
5 वर्षांपूर्वी -
बहिण-भावाच्या हत्येने औरंगाबादमध्ये खळबळ
मंगळवारी रात्री उघडकीस आलेल्या दुहेरी हत्याकांडाने पूर्ण औरंगाबाद हादरले आहे. बहिण-भावाची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्ह्याच्या सातारा परिसरातील एमआयटीजवळ ही घटना घडली. सौरभ खंदाडे आणि किरण खंदाडे अशी मृत युवकांची नावं असून त्यांच्या हत्येप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट जुलैमध्येच सुरू होणार, आहार संघटनेचं स्पष्टीकरण
महाराष्ट्र सरकारने जरी परवानगी दिली असली तरी पण राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी जुलै महिना उजाडेल, असे
5 वर्षांपूर्वी
‘आहार’ संघटनेने स्पष्ट केले आहे. हॉटेल व्यवसायातील ८५ ते ९० टक्के कर्मचारी आपल्या मूळगावी गेले आहेत. त्यामुळे ते परत येईपर्यंत आणि यासंदर्भातील अन्य व्यवस्था पूर्ण होण्यास वेळ लागणार असल्याचे ‘आहार’ चे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी म्हटले आहे. -
सिंधुदुर्ग व रत्नागिरीतील नुकसानाची पाहणी करायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही - निलेश राणे
बुधवारी महाराष्ट्राला बसलेल्या ‘निसर्ग चक्रीवादळा’च्या तडाख्यामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांचे प्रचंड नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर तातडीची मदत म्हणून रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटीचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला आहे. वादळात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.
5 वर्षांपूर्वी -
रायगडसाठी १०० कोटीचा तातडीचा निधी; मुख्यमंत्र्यांकडून घोषणा
बुधवारी महाराष्ट्राला बसलेल्या ‘निसर्ग चक्रीवादळा’च्या तडाख्यामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांचे प्रचंड नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर तातडीची मदत म्हणून रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटीचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला आहे. वादळात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अलिबागचा दौरा करत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
5 वर्षांपूर्वी