Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
महागाई लपवा आंदोलन? | मतदार महागाईवरून प्रश्न विचारातील म्हणून भाजपचं सिलेंडर लपवून 'हंडा आंदोलन'
औरंगाबादमधील जलआक्रोश मोर्चासाठी तीन हजार हंडे, तर आठ हजार झेंडे घेऊन भाजप कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत. औरंगाबाद येथील जलआक्रोश आंदोलनावेळी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. जपच्या मोर्च्याला पैठणगेट येथून सुरवात होणार असून,याठिकाणी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.हातात हंडे घेऊन राज्यसरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
अंबाबाई देवी आणि श्री हनुमान आशीर्वाद महाविकास आघाडीच्या उमेदवाराला | भाजपच्या धार्मिक प्रचाराला कोल्हापुरात धक्का
कोल्हापूर उत्तरेच्या अटीतटीच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांनी भाजपच्या उमेदवाराला निकालामध्ये धोबीपछाड दिल्याचं आकडेवारीतून सिद्ध झालं आहे. भाजप उमेदवार सत्यजीत कदम यांचा महाविकास आघाडीने दणदणीत पराभव घडवून आणताना भाजपच्या धार्मिक प्रचाराला मोठा धक्का दिला आहे. इथल्या मतदाराने मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीच्या उमेदवारावरील विश्वास मतपेटीतून व्यक्त केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Zilla Parishad Election Results 2021 | नंदूरबारमध्ये भाजपला धक्का, 4 जागा गमावल्या
राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांना पोटनिवडणुका, तसंच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय. सकाळी साडे 9 वाजल्यापासून निकाल जाहीर होण्यास सुरुवात होईल. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
दारूड्या मुलांना मुली पटतात | मला लाईनही देत नाहीत, लै जीव जळतो | कार्यकर्त्याचे आमदाराला पत्र
आमदारांना कोणती कामे सांगावीत याचेही एक तारतम्य असते. पण एका प्रेमवेड्या तरुणाने मुलगी पटत नाही म्हणून चक्क आमदारांना पत्र लिहिले. मुलींनी मुलांना भाव द्यावा यासाठी मुलींना प्रोत्साहन द्यावे, अशी अजब मागणी त्याने या पत्रातून केली आहे. हे पत्र सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. एकही मुलगी भाव देत नाही म्हणून भूषण जांबुवंत राठोड याने राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे यांना पत्र लिहिले. तो म्हणतो, ‘आपल्याला मुलगी पटून नाही राहिली ही चिंतेची बाब आहे.
4 वर्षांपूर्वी -
तरुणाईचं हे अज्ञान राजकारण्यांच्या पथ्यावर पडतं?
तरुणाईचं हे अज्ञान राजकारण्यांच्या पथ्यावर पडतं?
6 वर्षांपूर्वी