Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
साधी ग्रामपंचायतही न लढणारा अन बी-ग्रेडमधून हकालपट्टी केलेल्या चाटकरी पोपटाला सल्ला... रुपाली पाटील संतापल्या
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच राज्यात जातीपातींमध्ये द्वेष वाढल्याचा पुनरुच्चार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केलाय. साधारणपणे आपण 99 साल पाहिलं तर त्यापूर्वी महाराष्ट्रात जातीपाती होत्याच. पण 99 नंतर जातीपातींमध्ये द्वेष वाढला, हे माझं वाक्य होतं. राष्ट्रवादीच्या निर्माणानंतर तो वाढला असं मी म्हणालो होतो, असं राज ठाकरे म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
तुम्ही ना कामाचे, ना धामाचे, कसले श्रीमंत? | तुम्ही तर दळीद्री विचाराचे - रुपाली पाटील
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी जातीव्यवस्थेवरून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यानंतर प्रविण गायकवाड, श्रीमंत कोकाटे यांनी राज ठाकरेंवर टीका केली. त्यावर मनसेचे शहराध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे यांनी प्रविण गायकवाड यांना पुण्यात फिरू देणार नाही असा थेट धमकीवजा इशारा दिला होता.
4 वर्षांपूर्वी