Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
दत्तक नाशिक'मधील अतिहुशार सरकारी इंजिनियर आणि रस्त्यांची कामं: सविस्तर
आपल्या देशात पायाभूत सुविधा उभारताना कशाचा कशालाच ताळमेळ नसतो याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. एखादो रास्ता बनवताना त्याला करोडो रुपये खर्च येतो आणि तो साधारण ५-१० वर्ष तरी टिकावा ही साधारण अपेक्षा असते. काँक्रीटचा रस्ता बनवताना तर खूप काळजी घावी लागते. म्हणजे रास्ता बनवण्यापुरीच रस्त्याखालून जाणाऱ्या केबल्स आणि जलवाहिन्यांची तरतूद करणं गरजेचं असतं. तसे न केल्यास पुन्हा तयार झालेला रस्ता खोदून कामं पूर्ण करावी लागतात आणि त्यातून पुन्हा सरकारी कॉन्ट्रॅक्टर आर्थिक वाटमाऱ्यांचे रस्ते खुले करतात.
6 वर्षांपूर्वी -
‘स्मार्ट सिटी’ केवळ निवडणुकीचं गाजर, अनेक ठिकाणी सुरुवातच नाही
स्मार्ट सिटी परियोजनेंतर्गत निवडण्यात आलेल्या नागपूर, औरंगाबाद, पुणेसह महाराष्ट्रातील आठ शहरांसाठी केंद्र सरकारने आतापर्यंत १,५६८ कोटी रुपये दिले आहेत; मात्र वस्तुस्थिती ही आहे की, ४ वर्षांनंतर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवडत्या योजनेंतर्गत निर्धारित कार्यांतील ५८ टक्के कामांना अद्याप सुरुवातच करण्यात आल्याचे निष्पन्न झालं आहे.
6 वर्षांपूर्वी