Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
आजपासून मुंबईमध्ये टोल दरात वाढ | टोल दर वाढीविरोधात मनसे आक्रमक
आजपासून म्हणजेच 1 ऑक्टोबर पासून मुंबई (Mumbai) मधील टोल दरात (Toll Rates) वाढ होणार आहे. त्यामुळे मुंबईमध्ये प्रवास करणाऱ्यांना 5 ते 25 रुपयांपर्यंत टोल भरावा लागणार आहे. वाढलेले नवे दर 30 सप्टेंबर 2023 पर्यंत कायम राहणार आहेत. मुंबई (Mumbai), मुलुंड (Mulund), वाशी (Vashi), ऐरोली (Airoli) आणि दहिसर (Dahisar) मधून मुंबई एंट्री पॉईंट बुथवर (Mumabi Entry Point Booth) 1 ऑक्टोबरपासून टोलदर वाढणार आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, प्रवासी कारच्या एकतर्फी प्रवासासाठी 35 रुपये मोजत होते. त्याऐवजी आता 40 रुपये टोल भरावा लागणार आहे. 35 रुपयांचा टोल गेल्या 6 वर्षांपासून लागू होता.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र टोल मुक्त कधी होणार?
व्हिडिओ: २०१४ मध्ये जाहीर केलेल्या वचननाम्यात शिवसेना आणि भाजपने महाराष्ट्र टोलमुक्त करण्याचे वचनच दिले होते, परंतु सत्तेत आल्यानंतर त्यांना याचा विसर पडला. मुंबई प्रवेशद्वारांवर असलेले टोलनाके म्हणजे ट्रॅफिक आणि प्रदूषण समस्या निर्माण करणारे मूळ होय.
7 वर्षांपूर्वी